प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना ३ टप्प्यांत केंद्र सरकारकडून ६००० आणि राज्य सरकारकडून ६ हजार असे एकूण १२ हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते.
✅ पात्रता
– अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
– अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची शेतीयोग्य जमीन असावी.
– अर्जदार पीएम-किसान योजनेत नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.
📄 आवश्यक कागदपत्रे
– शेतकरी ओळखपत्र (Farmer Card)
– आधार कार्ड
– बँक खाते पासबुक
– जमीन मालकीची कागदपत्रे
– अन्य आवश्यक कागदपत्रे (जसे की, शेतकरी म्हणून ओळखपत्र)
📝 अर्ज कुठे करायचा ?
१. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत नोंदणी करण्यासाठी, https://nsmny.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.
Leave Your Comment