रायगड जिल्ह्यातील भारतीय सैन्यदलातील भारत-पाक युद्धातील शहीद झालेल्या जवानाच्या वारसांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ एकर जमीन मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात प्रथम रायगड जिल्ह्यातील जवानाच्या वारसांना जमीनेचे वाटप झाले.
जागतिक दर्ज्याच्या ‘कारंजा पोर्ट टर्मिनल’चे सह्याद्री गेस्ट हाऊस, मुंबई येथे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते ई-उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सर्व मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
‘व्हिजन रायगड डॉट इन’ या आगळ्या वेगळ्या वेबपोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते आज झाले. मा. प्रशांत ठाकूर यांच्या विविध क्षेत्रातील तज्ञ सहकाऱ्यांसोबतच्या विचारमंथनातून साकारलेले ‘व्हिजन रायगड डॉट इन’ हे केवळ वेबपोर्टल नसून भारतभूमीवर प्रथमच घडणारा ‘सोशल इनोव्हेशनचा’ एक आगळा प्रयोग आहे. डिजिटल माध्यमातून आपापल्या विभागांची माहिती संपूर्ण जगापर्यंत पोहोचवू इच्छिणाऱ्या […]
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. च्या बैठकीत आदरणीय केंद्रीय रेल्वेमंत्री पियुषजी गोयल, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस आणि इतर मान्यवर अधिकारी यांच्यासमवेत सहभाग. या बैठकीत काही विशेष योजनांच्या घोषणा करण्यात आल्या. १. डोंबिवली स्थानकातून १५ डब्यांची लोकल सुरु करणार. २. डोंबिवली स्थानकात ६ सरकते जिने उभारणार. आदरणीय केंद्रीय रेल्वेमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे समस्त […]
भाजपा विजयी संकल्प बाईक रॅली… भारतीय जनता पार्टी डोंबिवली 143 विधानसभा भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अमित शहा साहेब यांच्या संकल्पनेतून मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली तथा युवा मोर्चाच्या वतीने रविवार दिनांक 3 मार्च २०१९ रोजी सकाळी ९:३० वाजता महाबाईक रॅली चे कोपरगांव येथून सुरुवात करण्यात आली. या महाबाईक रॅलीमध्ये बीजेपी नगरसेवक, प्रदेश पदाधिकारी, विभाग […]
J.N.P.T. उरण यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले शिवसमर्थ स्मारकाचे उद्घाटन आदरणीय श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री श्री. अनंतजी गीते, आमदार श्री. प्रशांतजी ठाकूर, श्री. महेशजी बालदी व इतर मान्यवर उपस्थित होते.
भावपूर्ण श्रद्धांजली! काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, डोंबिवली पूर्व व पश्चिम मंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळ कार्यालय, ध्वजस्तंभाजवळ, नव डोंबिवली सोसायटी, डोंबिवली पूर्व येथे सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची समग्र माहिती पर्यटकांना उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांनी तयार केलेल्या ‘रायगड: पर्यटन विविधा’ या ई-बुकचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना माहिती देणाऱ्या मोबाईल ॲपचेही उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने […]
नेरूळ-सीवूडस दारावे/बेलापूर-खारकोपर (पहिला टप्पा) नवीन लाईन आणि पनवेल-पेण विद्युतीकरणाच्या कामाचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री. पियुष गोयल यांनी उद्घाटन केले. केंद्रीय मंत्री श्री. अनंत गीते, श्री. रामदास आठवले, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यावेळी उपस्थित होते. बेलापूर/नेरूळ-खारकोपर विभागातील ईएमयू सेवा आणि वसई रोड-दिवा-पनवेल-पेण विभागातील मेमू सेवेला व्हीडिओ लिंकच्या मदतीने यावेळी हिरवे झेंडे […]
किल्ले जंजिऱ्यावर आता कायमस्वरूपी राष्ट्रध्वज फडकणार.. या ऐतिहासिक कार्यक्रमात श्रीमंत छत्रपती खा. युवराज संभाजीराजे भोसले, श्रीमंत श्री. रघुजीराजे आंग्रे, श्रीमंत श्री. सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, मा. आ. संजयजी केळकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं !!!
रायगड दौऱ्या दरम्यान अलिबाग येथील पोलिस मुख्यालय येथे पोलिस स्मृतिदिना निमित्त, कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या हुतात्म्यांना मानवंदना देऊन भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
डोंबिवलीकरांच्या सहवासात राजकीय क्षेत्रात कार्यरत राहून आता १६ वर्षे झाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो की नियतीने माझीच निवड केली तेही मला प्रिय असलेलं काम करण्याची.. जनसंपर्क.. लोकांमध्ये राहून काम करणं.. विशेषतः तरुण मुलं-मुलींशी संवाद साधत असताना त्यांचे वेगळे विचार, भन्नाट कल्पना आणि अत्यंत फ्रेश असा दृष्टिकोन पाहताना आपल्यातही एक ऊर्जा उत्पन्न होते हा स्वानुभव आहे. […]
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन व प्राथमिक सामंजस्य करार आदान प्रदान समारंभ येथील सह्याद्री अतिथीगृहात आज झाला. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री गिरीष महाजन, पश्चिम ऑस्ट्रेलियाचे पर्यटनमंत्री श्री पॉल पॅपेलीया, कुलगुरू डॉ. श्री दिलीप म्हैसेकर आणि मी यावेळी उपस्थित होतो. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या नव्या विभागाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण सुद्धा यावेळी […]
‘शेतकऱ्यांना शून्य वीज बिल’ या ध्येयाअंतर्गत भाजपा-महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 📄 आवश्यक कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीपंपांची माहिती महावितरण कंपनीकडे अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. ✅ पात्रता महाराष्ट्रातील ७.५ HP पर्यंत क्षमतेचे कृषिपंप वापरणारे सर्व शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. 📝 अर्ज कुठे करायचा?या योजनेसाठी कोणताही स्वतंत्र […]
सौरऊर्जा वापराला चालना देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोफत सौर कृषी पंप बसवून दिले जातात. 📄 आवश्यक कागदपत्रे ✅ पात्रता 📝 अर्ज कुठे करायचा? महावितरणच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा:
महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना प्रत्यक्ष अनुभवाद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करणे. प्रशिक्षण कालावधी: ६ महिने. शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक स्टायपेंड थेट लाभ हस्तांतरण (DBT) ✅ पात्रता – अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे. – अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा – बँक अकाऊंट आधार कार्डशी लिंक केलेले असावे – NAPS/MAPS योजनेचा लाभ घेतलेला नसावा – सध्या कोणत्याही […]
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना ३ टप्प्यांत केंद्र सरकारकडून ६००० आणि राज्य सरकारकडून ६ हजार असे एकूण १२ हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. ✅ पात्रता – अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा – अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची शेतीयोग्य जमीन असावी. – अर्जदार पीएम-किसान योजनेत नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. 📄 आवश्यक कागदपत्रे – शेतकरी ओळखपत्र (Farmer Card) […]
लघु उद्योजक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना या योजनेअंतर्गत वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ₹ ३००० पेन्शन मिळेल आणि वयाची ६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी एखाद्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून ५०% पेन्शन मिळण्याचा हक्क असेल. ✅ पात्रता निकष लाभार्थी नसावा. 📄 आवश्यक कागदपत्रे जवळील कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन किंवा खाली दिलेल्या वेबसाइटमार्फत […]
या योजनेंतर्गत देशातील ८० कोटी गोरगरिबांना सरकारकडून दर महिना ५ किलो अन्नधान्य मोफत दिले जात आहे. ही योजना २०२८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ✅ पात्रता निकष १) दारिद्र्यरेषेखालील कुटुंब २) पुढील प्रकारच्या व्यक्ती प्रमुख असणारे परिवार ३) इतर लाभार्थी या योजनेसाठी कुठेही अर्ज करावा लागत नाही. आपल्या रेशनकार्डनुसार रेशन दुकानावर या योजनेचा लाभ घेता येतो.
या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिकांसाठी सर्वसमावेशक विमा संरक्षण पुरवण्यात येते, तसेच नैसर्गिक किंवा स्थानिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येते. ✅ पात्रता निकष 📄 आवश्यक कागदपत्रे ✔ प्रीमियम दर जवळच्या बँकेत जाऊन किंवा http://pmfby.gov.in/ या लिंकवर क्लिक करून या योजनेचा अर्ज दाखल करता येतो.
या योजनेअंतर्गत १८-५० वर्षे या वयोगटातील सर्व देशवासीयांचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास २ लाख रुपयांचा जीवन जीवना विमा मिळतो. या योजनेत सामील असणाऱ्या प्रत्येक विमाधारकाच्या बँक खात्यातून दरवर्षी ४३६ रुपये प्रीमियम ऑटो-डेबिट करण्यात येतो. पात्रता निकष • अर्जदार १८ ते ५० या वयोगटातील असावा. • अर्जदाराचे जन-धन / नॅशनलाइज्ड बँक/पोस्टल ऑफिसमध्ये अकाउंट असावे. • आवश्यक […]
या योजनेअंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना किमान वार्षिक उत्पन्न म्हणून दरवर्षी ३ टप्प्यांमध्ये ६००० रुपये इतके अर्थसाहाय्य करण्यात येते. ✅कोणाला लाभ घेता येईल ? राज्य सरकार आणि केंद्र सरकार, पीएसयू आणि सरकारी संस्थेत कार्यरत किंवा निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मंत्री किंवा […]
स्वतःचे पोट भरण्यासाठी गरोदरपणात देखील काम करणाऱ्या मातेला अर्थसाहाय्य पुरवून तिच्या आरोग्याची काळजी घेणे, तसेच बाळाला कुपोषित होण्यापासून वाचवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. ✅ पात्रता निकष 📄 आवश्यक कागदपत्र जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. तसेच pmmvy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून आपण या योजनेसाठी […]