आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

केंद्रात मोदीजी यांचे सरकार २०१४ साली स्थापन झाल्यावर सागरमाला हा अंतर्गत जलवाहतुकीचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रो ऍक्टिव्ह शैलीमुळे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने त्याला चालना दिली. राज्यातील पहिल्या कार्यान्वित होणाऱ्या जलवाहतूकीमध्ये डोंबिवली ठाणे वसई हा जलवाहतूक मार्ग मैलाचा दगड ठरणार आहे.
डोंबिवलीहुन आपण ठाण्याला १२-१५ मिनिटात, नवी मुंबईत २० मिनिटात तर वसईला पाऊण तासात पोहचता येणार आहे.
या अत्यंत महत्वाकांक्षी जलवाहतूक प्रकल्पातील देवीचा पाडा डोंबिवली पश्चिम येथील जेट्टीचे भूमीपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
रस्ते व रेल्वेमार्ग याबरोबरच जलवाहतूक हा जलदगतीचा वाहतूक पर्याय उपलब्ध करण्यावर सरकार भर देणार आहे.
ते पुढे म्हणाले की २०१६ साली राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. सकारात्मक विचार केला की सकारात्मक गोष्टी घडतात यावर माझा गाढ विश्वास आहे. माझ्याकडे असलेल्या पोर्ट या खात्याकडे इनलँड वॉटरवेजबाबत सादरीकरण झाले कारण त्यातील महत्वाच्या अशा जेट्टी बांधण्याची जबाबदारी पोर्ट खात्याचीच असते. १३ कोटी खर्च करून मेरिटाईम बोर्ड डोंबिवली जेट्टी बांधणार आहे.

 

Dombivli Jetty

Dombivli Jetty

Dombivli Jetty

Leave a Comment

Related Articles

  • July 1, 2025

पक्षाला कुटुंब मानणारा नेता, प्रदेशाध्यक्ष झाला

भाजपाचे नवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून मा. रविंद्र चव्हाण यांची निवड – ही केवळ नेतृत्व बदलाची घोषणा नाही, तर पक्षाच्या विचारधारेच्या...

  • July 1, 2025

नवा सूर्योदय….

बजरंगदल,रा.स्व.संघाचे काम व निवडणूकांच्या काळात बूथ वर घरोघरी मतदानाची चिट्ठी वाटण्यापासून सुरु झालेला प्रवास ते आता भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या...

  • July 1, 2025

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !पार्टी नव्हे परिवार,...

श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांनी एकदा एका बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्याने ‘दादा’ बनावे असे सांगून त्यांनी दादा शब्दाची उकल केली होती. इंग्रजी...