आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

‘शेतकऱ्यांना शून्य वीज बिल’ या ध्येयाअंतर्गत भाजपा-महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 

📄 आवश्यक कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीपंपांची माहिती महावितरण कंपनीकडे अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.

✅ पात्रता 

महाराष्ट्रातील ७.५ HP पर्यंत क्षमतेचे कृषिपंप वापरणारे सर्व शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

📝 अर्ज कुठे करायचा?या योजनेसाठी कोणताही स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. महावितरण कंपनीकडे नोंदणीकृत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.