आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

रायगड जिल्ह्यातील भारतीय सैन्यदलातील भारत-पाक युद्धातील शहीद झालेल्या जवानाच्या वारसांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ एकर जमीन मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात प्रथम रायगड जिल्ह्यातील जवानाच्या वारसांना जमीनेचे वाटप झाले.

Leave a Comment

Related Articles

  • October 1, 2019

जलवाहतूकीच्या जेट्टीचे डोंबिवलीत भूमीपूजन

केंद्रात मोदीजी यांचे सरकार २०१४ साली स्थापन झाल्यावर सागरमाला हा अंतर्गत जलवाहतुकीचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रो...

  • September 13, 2019

दहीहंडीचा सण

दहीहंडीचा सण म्हणजे उत्साहाचा, चैतन्याचा, चढाओढीचा सण! दहीहंडी या सणाची तयारी अनेक दिवसा आधीच करण्यात येते. अगदी जल्लोषात साजरा होणाऱ्या...

  • September 13, 2019

रायगड जिल्ह्यातील ताबाडडोह येथील नदी पुलाचे उद्घाटन

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ताबाडडोह येथील नदी पुलाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, रवीशेठ पाटील, राजेंद्र राऊत,...