आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

लघु उद्योजक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना या योजनेअंतर्गत वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 

₹ ३००० पेन्शन मिळेल आणि वयाची ६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी एखाद्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून ५०% पेन्शन मिळण्याचा हक्क असेल.

✅ पात्रता निकष

  • अर्जदाराच्या उद्योगधंद्याची वार्षिक उलाढाल १.५ कोटीपेक्षा जास्त नसावी.
  • अर्जदार हा दुकानाचा स्वतः मालक असावा किंवा व्यापारी असावा.
  • अर्जदार १८ ते ४० वर्ष या वयोगटातील असावा.
  • अर्जदार आयकरदाता नसावा.
  • NPS, ESIC, EPFO आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अशा इतर पेन्शन योजनांचा

लाभार्थी नसावा.

📄 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जन धन बँक अकाउंटचा संपूर्ण तपशील

जवळील कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन किंवा खाली दिलेल्या वेबसाइटमार्फत तुम्ही पेन्शनसाठी अर्ज करू शकता.

(एनपीएस – नॅशनल पेन्शन सिस्टीम)
https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html