आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

या योजनेंतर्गत देशातील ८० कोटी गोरगरिबांना सरकारकडून दर महिना ५ किलो अन्नधान्य मोफत दिले जात आहे. ही योजना २०२८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. 

✅ पात्रता निकष

१) दारिद्र्यरेषेखालील कुटुंब

  • केशरी शिधापत्रिकाधारक
  • अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी

२) पुढील प्रकारच्या व्यक्ती प्रमुख असणारे परिवार

  • विधवा
  • विकलांग
  •  दुर्धर आजाराने ग्रासलेली व्यक्ती
  • ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असणारे
  • ज्येष्ठ नागरिक
  • सामाजिक पाठबळ आणि उपजीविकेचे साधन नसणारे (सिंगल) स्त्री/पुरुष

३) इतर लाभार्थी

  • भूमिहीन शेतमजूर
  • अल्पभूधारक शेतकरी
  • ग्रामीण भागातील कारागीर
  • असंघटित क्षेत्रातील मजूर/कारागीर
  • आदिवासी जाती/जमाती
  • दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्ती
  • आवश्यक कागदपत्र
  • आधार कार्ड
  • जनधन/बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • मनरेगा कार्ड

या योजनेसाठी कुठेही अर्ज करावा लागत नाही. आपल्या रेशनकार्डनुसार रेशन दुकानावर या योजनेचा लाभ घेता येतो.