श्री विठु माऊली चॅरिटेबल ट्रस्ट बाल संजीवन छावणीचे उद्घाटन माननीय सौ.अमृता फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले. या छावणीत गरोदर माता, शिशु, यांचे पोषण आहार व औषधोपचार होणार आहेत. जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
श्री विठु माऊली चॅरिटेबल ट्रस्ट बाल संजीवन छावणीचे उद्घाटन माननीय सौ.अमृता फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले. या छावणीत गरोदर माता, शिशु, यांचे पोषण आहार व औषधोपचार होणार आहेत. जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
भाजपाचे नवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून मा. रविंद्र चव्हाण यांची निवड – ही केवळ नेतृत्व बदलाची घोषणा नाही, तर पक्षाच्या विचारधारेच्या...
बजरंगदल,रा.स्व.संघाचे काम व निवडणूकांच्या काळात बूथ वर घरोघरी मतदानाची चिट्ठी वाटण्यापासून सुरु झालेला प्रवास ते आता भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या...
श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांनी एकदा एका बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्याने ‘दादा’ बनावे असे सांगून त्यांनी दादा शब्दाची उकल केली होती. इंग्रजी...