‘शेतकऱ्यांना शून्य वीज बिल’ या ध्येयाअंतर्गत भाजपा-महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 📄 आवश्यक कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीपंपांची माहिती महावितरण कंपनीकडे अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. ✅ पात्रता महाराष्ट्रातील ७.५ HP पर्यंत क्षमतेचे कृषिपंप वापरणारे सर्व शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. 📝 अर्ज कुठे करायचा?या योजनेसाठी कोणताही स्वतंत्र […]
सौरऊर्जा वापराला चालना देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोफत सौर कृषी पंप बसवून दिले जातात. 📄 आवश्यक कागदपत्रे ✅ पात्रता 📝 अर्ज कुठे करायचा? महावितरणच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा:
महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना प्रत्यक्ष अनुभवाद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करणे. प्रशिक्षण कालावधी: ६ महिने. शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक स्टायपेंड थेट लाभ हस्तांतरण (DBT) ✅ पात्रता – अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे. – अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा – बँक अकाऊंट आधार कार्डशी लिंक केलेले असावे – NAPS/MAPS योजनेचा लाभ घेतलेला नसावा – सध्या कोणत्याही […]
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना ३ टप्प्यांत केंद्र सरकारकडून ६००० आणि राज्य सरकारकडून ६ हजार असे एकूण १२ हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. ✅ पात्रता – अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा – अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची शेतीयोग्य जमीन असावी. – अर्जदार पीएम-किसान योजनेत नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. 📄 आवश्यक कागदपत्रे – शेतकरी ओळखपत्र (Farmer Card) […]
लघु उद्योजक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना या योजनेअंतर्गत वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ₹ ३००० पेन्शन मिळेल आणि वयाची ६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी एखाद्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून ५०% पेन्शन मिळण्याचा हक्क असेल. ✅ पात्रता निकष लाभार्थी नसावा. 📄 आवश्यक कागदपत्रे जवळील कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन किंवा खाली दिलेल्या वेबसाइटमार्फत […]
या योजनेंतर्गत देशातील ८० कोटी गोरगरिबांना सरकारकडून दर महिना ५ किलो अन्नधान्य मोफत दिले जात आहे. ही योजना २०२८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ✅ पात्रता निकष १) दारिद्र्यरेषेखालील कुटुंब २) पुढील प्रकारच्या व्यक्ती प्रमुख असणारे परिवार ३) इतर लाभार्थी या योजनेसाठी कुठेही अर्ज करावा लागत नाही. आपल्या रेशनकार्डनुसार रेशन दुकानावर या योजनेचा लाभ घेता येतो.
या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिकांसाठी सर्वसमावेशक विमा संरक्षण पुरवण्यात येते, तसेच नैसर्गिक किंवा स्थानिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येते. ✅ पात्रता निकष 📄 आवश्यक कागदपत्रे ✔ प्रीमियम दर जवळच्या बँकेत जाऊन किंवा http://pmfby.gov.in/ या लिंकवर क्लिक करून या योजनेचा अर्ज दाखल करता येतो.
या योजनेअंतर्गत १८-५० वर्षे या वयोगटातील सर्व देशवासीयांचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास २ लाख रुपयांचा जीवन जीवना विमा मिळतो. या योजनेत सामील असणाऱ्या प्रत्येक विमाधारकाच्या बँक खात्यातून दरवर्षी ४३६ रुपये प्रीमियम ऑटो-डेबिट करण्यात येतो. पात्रता निकष • अर्जदार १८ ते ५० या वयोगटातील असावा. • अर्जदाराचे जन-धन / नॅशनलाइज्ड बँक/पोस्टल ऑफिसमध्ये अकाउंट असावे. • आवश्यक […]
या योजनेअंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना किमान वार्षिक उत्पन्न म्हणून दरवर्षी ३ टप्प्यांमध्ये ६००० रुपये इतके अर्थसाहाय्य करण्यात येते. ✅कोणाला लाभ घेता येईल ? राज्य सरकार आणि केंद्र सरकार, पीएसयू आणि सरकारी संस्थेत कार्यरत किंवा निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मंत्री किंवा […]
स्वतःचे पोट भरण्यासाठी गरोदरपणात देखील काम करणाऱ्या मातेला अर्थसाहाय्य पुरवून तिच्या आरोग्याची काळजी घेणे, तसेच बाळाला कुपोषित होण्यापासून वाचवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. ✅ पात्रता निकष 📄 आवश्यक कागदपत्र जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. तसेच pmmvy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून आपण या योजनेसाठी […]