भारतातील मत्स्य उत्पादन आणि मत्स्य निर्यात क्षेत्राचा शाश्वत विकास घडवणे, तसेच मच्छीमारांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. ✅ पात्रता सदर योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी युनिट किमतीच्या 60% किमतीत तर युनिट किमतीच्या 40% इतर प्रवर्गांना दिली जाईल. योजनेचे लाभार्थी 📄 आवश्यक कागदपत्रे अर्जाची प्रक्रिया :
पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेद्वारे भूमिहीन शेतमजुरांसह चालक, रिक्षाचालक, मोची, शिंपी, मजूर, घरकामगार, भट्टी कामगार अशा असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना वृद्धापकाळात पेन्शन दिली जाते ✅पात्रता निकष असंघटित क्षेत्रातील कामगार असावा 📄 आवश्यक कागदपत्र जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा https://maandhan.in/ या अधिकृत वेबसाईटवर लॉगइन करून या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकता.
दर वर्षी केवळ १२ रुपये प्रीमियममध्ये पुरवण्यात येणारा हा एक अपघाती विमा आहे. ज्यातून एखाद्या सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातात विमाधारक विकलांग झाल्यास कुटुंबीयांना २ लाख रुपये देण्यात येतात ✅ पात्रता निकष 📄 आवश्यक कागदपत्र जवळच्या बँक शाखेत जाऊन किंवा विमा एजंटशी संपर्क साधून या योजनेसाठी अर्ज करू शकता. https://www.jansuraksha.gov.in/ या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून […]
आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EBC) समाजघटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात सवलत मिळते. विशेषतः, मुलींना १००% शुल्क माफ करण्यात येते, तर इतर पात्र विद्यार्थ्यांना ५०% पर्यंत सवलत मिळते. 📄 आवश्यक कागदपत्रे ✅ पात्रता 📝 अर्ज कुठे करायचा? योजनेची अधिकृत माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर भेट द्याhttps://mahadbt.maharashtra.gov.in/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51A4CECAB91C2B36920
देशाच्या ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना पारंपरिक पद्धतीने चुलीवर जेवण शिजवावे लागत होते. या योजनेअंतर्गत या महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन पुरवण्यात आले. यामुळे या महिलांची चुलीच्या धुरापासून सुटका झाली. ✅ पात्रता निकष ज्या घरात एलपीजी कनेक्शन नाही अशा गरजू कुटुंबातील प्रौढ महिला उज्वला योजने अंतर्गत पात्र असेल लाभार्थी कुटुंब खालीलपैकी कोणत्याही श्रेणीतील […]
कुडा-मातीच्या घरात राहणाऱ्या किंवा बेघर असणाऱ्या, अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या मालकीचे पक्के घर उपलब्ध करून देणे.
भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड
भाजपाचे नवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून मा. रविंद्र चव्हाण यांची निवड – ही केवळ नेतृत्व बदलाची घोषणा नाही, तर पक्षाच्या विचारधारेच्या मुळाशी असलेल्या मूल्यांची पुनःप्रत्यक्षा आहे. कारण त्यांच्या प्रवासात सत्ता किंवा पद हे कधीही स्वतःसाठी नव्हतं – तर पक्षासाठी होतं.शर्टवर नेहमी लावलेला कमळाचा बिल्ला – तो फक्त चिन्ह नव्हे, तर त्यांच्या रक्तात आणि मनात खोलवर रुजलेली […]
बजरंगदल,रा.स्व.संघाचे काम व निवडणूकांच्या काळात बूथ वर घरोघरी मतदानाची चिट्ठी वाटण्यापासून सुरु झालेला प्रवास ते आता भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या प्रेरणादायी प्रवासाचे मानकरी आणि एक कृतिशील नेतृत्व व कार्यकर्त्यांचे आधार मा.रविंद्र जी चव्हाण साहेब यांचे मनस्वी अभिनंदन… “प्रथम राष्ट्र,नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” हा पक्षाचा मंत्र प्रत्यक्षात जगणारा कार्यकर्ता जेव्हा त्याच पक्षाचा अध्यक्ष होतो त्यावेळी […]
श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांनी एकदा एका बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्याने ‘दादा’ बनावे असे सांगून त्यांनी दादा शब्दाची उकल केली होती. इंग्रजी भाषेत ‘दादा’ या शब्दाचे स्पेलिंग DADA असे होते. यातील पहिला D हा Destination चा. नंतरचा A हा attitude चा तर पुढचा D हा direction चा. शेवटचा A हा Administration चा, अशी ती उकल होती.एकदा ध्येय, […]