भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून डोंबिवलीत आयोजित होणाऱ्या दहीहंडीचे यंदाचे १० वे वर्ष आहे. दरवर्षी आपण एक सामाजिक विषय घेऊन आपला गोपाळकाल्याचा मराठमोळा सण अतिशय उत्साहात तितक्याच जबाबदारीने साजरा करत असतो. यंदाची आपली थीम आहे ‘#बचत‘. या थीम ला घेऊन यंदाचा गोपाळकाला आपण साजरा करणार आहोत. आहे. त्यास अनेक कंगोरे आहेत. त्याचे फायदे अनंत आणि दूरगामी […]
डोंबिवलीसाठी अभिमानाचा क्षण ! आंतरराष्ट्रीय ब्रिजपटू व भारतीय संघाचे प्रशिक्षक, डोंबिवलीकर श्री. आनंद सामंत यांचा आज 3 वाजता ब्राह्मण सभा डोंबिबली येथे समस्त डोंबिवलीकर परिवार डोंबिबली ब्रीज असोशिएशन परिवार व समस्त भाजपा परिवार या सर्वांच्या वतीने गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डोंबिवली आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत म्हणून लवकरच भारतीय जनता पार्टी च्या […]
दरवर्षी प्रमाणे रक्षा बंधनाच्या निमित्ताने भोपर प्रभागातील भाजपा चे कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीप माळी आयोजित ‘अटल बंधन’ या कार्यक्रमात सहभागी सर्व भाजपा पदाधिकारी व उपस्थित हजारो बंधू भगिणींशी संवाद साधतांना…..
श्री. समीर चिटणीस, उपाध्यक्ष, भाजपा, डोंबिवली (प.) यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय बापूसाहेब मोकाशी व विष्णूनगर प्रभाग क्रं 61 मधील इतर मान्यवरांसोबत संवाद …. आमचे सहकारी व मित्र श्री. समीर चिटणीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !!!
अखिल कोकण विकास महामंडळ आयोजित दहीहंडी उत्सव ‘नारळ लडविणे’ या कार्यक्रमात बक्षीस व कौतुक समारंभात सहभाग…
प्रायव्हेट युनाइटेड स्कूल मॅनेजमेंट्स असोसिएशन तर्फे आज डोंबिवलीतील अभिनव विद्यालयात १० वी व १२ वीच्या परीक्षेत (२०१८ मध्ये) विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.. #Felicitation2018 #AbhinavVidyalaya #Dombivli
सूहित जीवन ट्रस्ट, ता. पेण, जि. रायगड च्या सुमंगल मतिमंद (बौद्धिक अक्षमता) मुलांच्या शाळेच्या एम्पथी फाऊंडेशन, मुंबई यांनी बांधलेल्या नूतन इमारतीचे उदघाटन तसेच ए.डब्ल्यू. एम.एच. यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या शीघ्र हस्तक्षेप केंद्र (मोफत सेवा ) च्या उदघाटन सोहळा आज मा. ना. श्री. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, रस्ते व परिवहन, राष्ट्रीय महामार्ग मंत्री, भारत […]
गृहनिर्माण क्षेत्राला शिस्त लागावी म्हणून अस्तित्वात असलेल्या रेरा कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र अव्वल स्थानी असून राज्यात या अंमलबजावणीचे प्रमाण ९०% आहे..
‘कमल संदेश’ हे भाजपचे अधिकृत ई-मासिक (पाक्षिक) आहे जे दर १५ दिवसात प्रकाशित होते. १ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०१८ पर्यंतचे भाजपचे नवनवीन संघटनात्मक कार्य, वैचारिक साहित्य, संपादकीय, मोदी सरकारचे नवनवे कार्यक्रम व सफलता अशा अनेक विषयासंबंधी जाणून घेण्यासाठी ‘कमल संदेश’ नक्की वाचा. हे वाचण्यासाठी पुढील संकेतस्थळावर जा: कमल संदेश