या योजनेंतर्गत देशातील ८० कोटी गोरगरिबांना सरकारकडून दर महिना ५ किलो अन्नधान्य मोफत दिले जात आहे. ही योजना २०२८ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
✅ पात्रता निकष
१) दारिद्र्यरेषेखालील कुटुंब
२) पुढील प्रकारच्या व्यक्ती प्रमुख असणारे परिवार
३) इतर लाभार्थी
या योजनेसाठी कुठेही अर्ज करावा लागत नाही. आपल्या रेशनकार्डनुसार रेशन दुकानावर या योजनेचा लाभ घेता येतो.
Δ
Leave Your Comment