महाराष्ट्र राज्यातील निराधार व्यक्तींना ₹ ६००/-दरमहा पेन्शन दिली जाते. केवळ महाराष्ट्र राज्यातील कायमचे रहिवासी असलेले नागरिकच या योजनेसाठी अर्ज करण्यास...
अनुसूचित जाती/जमातीतील पुरुष तसेच सर्व समाजघटकांतील महिला होतकरु उद्योजकांना पाठबळ मिळावे यासाठी १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत कर्जाऊ रक्कम...
देशाच्या ग्रामीण भागात हागणदारीमुक्त गावांची संख्या (ODF Villages) वाढवणे, तसेच घन कचरा व स्वच्छतेचं योग्य व्यवस्थापन करणे हा या अभियानाचा...
या योजनेअंतर्गत १८ ते ४० या वयोगटातील नागरिकांना वृद्धावस्थेसाठी आर्थिक सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. या योजनेत असंघटित क्षेत्रातील मजुरांचा समावेश...
बाल मृत्युदरात घट आणि गरोदर मातेच्या आरोग्याची काळजी घेणे या उद्देशाने राज्यातील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात गरोदरपणी...
या अभियानांतर्गत देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळ कनेक्शनद्वारे मुबलक प्रमाणात स्वच्छ, सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविले जात आहे. ✅पात्रता निकष...