या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिकांसाठी सर्वसमावेशक विमा संरक्षण पुरवण्यात येते, तसेच नैसर्गिक किंवा स्थानिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान...
या योजनेअंतर्गत १८-५० वर्षे या वयोगटातील सर्व देशवासीयांचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास २ लाख रुपयांचा जीवन जीवना विमा मिळतो. या...
या योजनेअंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना किमान वार्षिक उत्पन्न म्हणून दरवर्षी ३ टप्प्यांमध्ये ६००० रुपये इतके अर्थसाहाय्य करण्यात येते. ✅कोणाला लाभ...
स्वतःचे पोट भरण्यासाठी गरोदरपणात देखील काम करणाऱ्या मातेला अर्थसाहाय्य पुरवून तिच्या आरोग्याची काळजी घेणे, तसेच बाळाला कुपोषित होण्यापासून वाचवणे हा...
भारतातील मत्स्य उत्पादन आणि मत्स्य निर्यात क्षेत्राचा शाश्वत विकास घडवणे, तसेच मच्छीमारांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणे हा योजनेचा मुख्य...
पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेद्वारे भूमिहीन शेतमजुरांसह चालक, रिक्षाचालक, मोची, शिंपी, मजूर, घरकामगार, भट्टी कामगार अशा असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना वृद्धापकाळात...