सौरऊर्जा वापराला चालना देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोफत सौर कृषी पंप बसवून दिले जातात. 📄 आवश्यक कागदपत्रे ✅ पात्रता 📝...
महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना प्रत्यक्ष अनुभवाद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करणे. प्रशिक्षण कालावधी: ६ महिने. शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक स्टायपेंड थेट...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना ३ टप्प्यांत केंद्र सरकारकडून ६००० आणि राज्य सरकारकडून ६ हजार असे एकूण १२...
लघु उद्योजक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना या योजनेअंतर्गत वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ₹ ३००० पेन्शन मिळेल आणि वयाची ६०...
या योजनेंतर्गत देशातील ८० कोटी गोरगरिबांना सरकारकडून दर महिना ५ किलो अन्नधान्य मोफत दिले जात आहे. ही योजना २०२८ पर्यंत...
या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिकांसाठी सर्वसमावेशक विमा संरक्षण पुरवण्यात येते, तसेच नैसर्गिक किंवा स्थानिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान...